Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जीवन

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

*देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होतं...*

"उपवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.

‬देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....

👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
*"हितचिंतकांची"* आणि
*"निंदकांची"* आवश्यकता आहे....

आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........

कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

🐾पूजा करायच्या आधी …….❕
👍विश्वास ठेवायला शिका.....❗
👄बोलायच्या आधी….❕
👂ऐकायला शिका............❗
🎁खर्च करायच्या आधी….❕
💰कमवायला शिका.......❗
📝लिहायच्या आधी ……❕
😇 विचार करायला शिका....❗
हार मानण्याआधी.....❕
👉 प्रयत्न करायला शिका
आणि मरायच्या आधी .....❗
👉 जगायला शिका......❕

👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.

🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....
    
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...

*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

      फक्त आणी फक्त 
              *"कर्म"*
        मोक्षl पर्यंत

जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*
यातील वेलांटीचा फरक
म्हणजेच माणसाचे जीवन......

*वाचा आणि पुढच्या  ग्रुप मध्ये पाठवा*

*नक्की वाचा*

*जन्म* : दूस-याने दिला ...
*नाव* : दूस-याने ठेवलं ...
*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...
*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार ...
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...

तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.

*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.

किती विचित्र आहे ना...??

माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं....
आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                           

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा.....
मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.....

💐 🙏 💐

Post a Comment

0 Comments

close